

Railway Connectivity Concerns Echo in Parliament; Lanke Demands Action
Sakal
पारनेर: अहिल्यानगर-मुंबई-पुणे जिल्ह्यांना जोडणारे औद्योगिक व ऐतिहासिक केंद्र आहे. येथून दररोज हजारो विद्यार्थी, नोकरदार व व्यावसायिक पुणे व मुंबईकडे ये-जा करतात. ही वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अहिल्यानगर–पुणे दरम्यान नवीन वंदे भारत किंवा इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न खासदार नीलेश यांनी संसदेत मांडला.