Rain Movement: 'तीव्र पाणीटंचाई अन् भर पावसात आंदोलन'; नवनागापूर ग्रामस्थांची स्थिती, ‘जलजीवन’चे अधिकारी फैलावर

Water Crisis in Nawanagapur: गेल्या अनेक वर्षांपासून नियमित पाणी मिळत नाही. याबाबत सरपंचांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आज जलजीवनच्या कार्यालयात आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी जलजीवनचे अधिकारी संजय रुमाले यांना धारेवर धरले.
Villagers of Nawanagapur protest against water scarcity despite heavy rainfall; Jaljeevan officials under fire.

Villagers of Nawanagapur protest against water scarcity despite heavy rainfall; Jaljeevan officials under fire.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: नवनागापूर ग्रामपंचायतीची जलजीवन योजना तातडीने पूर्ण करावी, ग्रामस्थांना नियमित पाणी द्यावे, पाणीटंचाई तातडीने दूर करावी, या मागणीसाठी माजी सरपंच अप्पासाहेब सप्रे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी भर पावसात आंदोलन केले. जलजीवनच्या कार्यालयात झालेल्या या आंदोलनात अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com