
Villagers of Nawanagapur protest against water scarcity despite heavy rainfall; Jaljeevan officials under fire.
Sakal
अहिल्यानगर: नवनागापूर ग्रामपंचायतीची जलजीवन योजना तातडीने पूर्ण करावी, ग्रामस्थांना नियमित पाणी द्यावे, पाणीटंचाई तातडीने दूर करावी, या मागणीसाठी माजी सरपंच अप्पासाहेब सप्रे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी भर पावसात आंदोलन केले. जलजीवनच्या कार्यालयात झालेल्या या आंदोलनात अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.