Radhakrishna Vikhe Patil: महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: राधाकृष्ण विखे पाटील; हलगर्जीपणाबाबत नेमकं काय म्हणाले?

Vikhe Patil Addresses Farmers’ Concerns: शेतीपिकांच्या मागणीबाबत कोणत्याही अडचणी येत असतील, तर तहसीलदारांनी विशेष लक्ष देवून त्या सोडवाव्यात. फळबागांचे पंचनामे करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. वीज वितरण कंपनीसंदर्भात केलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावात जाऊन प्रश्‍न सोडवावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
radhakrishna vikhe patil
radhakrishna vikhe patilsakal
Updated on

श्रीरामपूर: जिल्ह्यातील सर्वच अतिक्रमित ओढे, नाले आणि चरांची मोजणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्यातही हीच कार्यवाही होणार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचा दिलासा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com