MLA Rohit Pawar: सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा: आमदार रोहित पवार यांची टीका; तोकडी मदतीच्‍या निषेधार्थ आंदोलन उभारणार

Mockery of Flood-Affected Farmers: आमदार पवार म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी व जमीन खरडून गेलेल्या साडेतीन लाख हेक्टरी देणे आवश्यक आहे. खरीप हंगाम वाया गेला असून, आता रब्बी हंगाम वाया जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत तोकडी असून, एक प्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे.
mla rohit pawar
mla rohit pawarSakal
Updated on

जामखेड: राज्य सरकारने आकडेवारीची हातचलाखी दाखवून पूरग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आमदार पवार यांनी शहरातील महावीर भवन येथे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन अधिकाऱ्यांना सुचना केल्या. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com