जामखेड: राज्य सरकारने आकडेवारीची हातचलाखी दाखवून पूरग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आमदार पवार यांनी शहरातील महावीर भवन येथे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन अधिकाऱ्यांना सुचना केल्या. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.