Ahilyanagar News: 'कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चौघांचा मृत्यू'; संगमनेर बसस्थानकात दोन वर्षांतील घटना, सीसीटीव्ही झाले निष्क्रिय

Four Killed in Sangamner Bus Stand Mishap: प्रवाशांनी देखील बसस्थानकात सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. बस येत असताना जागा मिळवण्यासाठी धावाधाव करणे, बसमागे धावणे ही प्रकार अत्यंत धोकादायक ठरतात. प्रवाशांनी बस थांबवल्यावरच बसमध्ये चढावे, हेच त्यांच्या सुरक्षेसाठी हितावह आहे.
Sangamner bus stand tragedy — CCTV inactive for two years, staff negligence claims four lives.
Sangamner bus stand tragedy — CCTV inactive for two years, staff negligence claims four lives.Sakal
Updated on

-राजू नरवडे

संगमनेर: राज्य परिवहन महामंडळाच्या संगमनेर बसस्थानकात दोन वर्षात तब्बल चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटना एसटी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडल्या आहेत. अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी एसटी प्रशासनाने आता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com