Sangram Jagtap : धर्मांतर व लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करा : संग्राम जगताप; अहिल्यानगर शहरामध्ये जनआक्रोश मोर्चा

धर्मांतरविरोधी कायदा राज्यात व देशात लागू झाला पाहिजे, या मागणीसाठी जगताप यांच्या पुढाकारातून रविवारी (ता.२२) सकाळी अहिल्यानगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
MLA Sangram Jagtap leading Janakrosh Morcha in Ahilyanagar against Love Jihad and religious conversions.
MLA Sangram Jagtap leading Janakrosh Morcha in Ahilyanagar against Love Jihad and religious conversions.Sakal
Updated on

अहिल्यानगर : हिंदू धर्मियांनी कधीच बळजबरीने धर्मांतर केले नाही. पण देशासह परदेशातील हिंदू धर्मांतरामुळे असुरक्षित आहेत. त्यामुळे धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात केवळ मोर्चे काढून उपयोग नाही. प्रत्येकाने धर्मांतर रोखण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. राज्य व केंद्र सरकारने तातडीने धर्मांतर व लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा आणावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com