Ahilyanagar : सात केंद्रचालकांकडून शिवभोजन बंद: जिल्ह्यात ३९ केंद्रांत साडेचार हजार थाळ्या

अनेक महिने बिल मिळत नसल्याने ही योजना चालविणे शिवभोजन चालकांना परवडत नाही. जिल्ह्यातील सात केंद्र चालकांनी शिवभोजन केंद्र बंद केले आहेत. जिल्ह्यात अवघे ३९ केंद्र राहिले असून, त्या माध्यमातून ४ हजार ५२५ थाळ्यांचे वितरण होत आहे.
Shiv Bhojan scheme services have been halted by center heads in 39 locations, affecting 4500 meals meant to help the community.
Shiv Bhojan scheme services have been halted by center heads in 39 locations, affecting 4500 meals meant to help the community.sakal
Updated on

अहिल्यानगर : राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात २०२० मध्ये सुरू केलेल्या शिवभोजन योजनेच्या अनुदानात पाच वर्षांत कोणतीही वाढ झालेली नाही. अनेक महिने बिल मिळत नसल्याने ही योजना चालविणे शिवभोजन चालकांना परवडत नाही. जिल्ह्यातील सात केंद्र चालकांनी शिवभोजन केंद्र बंद केले आहेत. आता जिल्ह्यात अवघे ३९ केंद्र राहिले असून, त्या माध्यमातून ४ हजार ५२५ थाळ्यांचे वितरण होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com