Ahilyanagar News: तीन वर्षांनंतरही श्रीगोंदे ‘जैसे थे’च; रस्ते, दुभाजक, अस्वच्छतेवर अजित पवार पुन्हा काढणार खरडपट्टी?

Three Years On, No Change in Shrigonde: ‘कधीही आले तरी तुमचं दुभाजकाचंच काम सुरू असतं. एकच काम चार-चार वर्षे कसं चालत? रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते हेच कळत नाही. स्वच्छता नाही, इतकं मोठं शहर पण त्याच कुठलंच नियोजन नाही, असे सांगत पवार यांनी चांगलीच खरडपट्टी काढली होती.
Shrigonde’s broken roads and poor cleanliness remain unchanged, Ajit Pawar likely to rebuke officials.
Shrigonde’s broken roads and poor cleanliness remain unchanged, Ajit Pawar likely to rebuke officials.Sakal
Updated on

-समीरण बा. नागवडे

श्रीगोंदे : तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी श्रीगोंदे शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे, खराब दुभाजक, अस्वच्छता आदी मुद्द्यांवर तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेचे अक्षरशः वाभाडे काढले होते. तीन वर्षांनंतर पवार पुन्हा श्रीगोंद्यात येत आहेत. मात्र, आजही शहरातील परिस्थिती जैसे थेच असल्याची शोकांतिका आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com