

‘Shrirampur is Congress Fort’: Rajesh Thakur’s Bold Claim Before Elections
sakal
श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुका हा गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे. येथील मतदारांनी नेहमीच काँग्रेसच्या विचारांना साथ दिली असून, संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून ही पकड अधिक घट्ट केली जाईल, असे प्रतिपादन झारखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांनी केले.