Balasaheb Thorat: शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा: बाळासाहेब थोरात; अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान

Heavy Rain Devastates Farms: थोरात म्हणाले, दीपावली हा आनंदाचा, मांगल्याचा आणि एकत्र येण्याचा सण आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दीपोत्सवाला विशेष महत्त्व आहे. लहान थोर, श्रीमंत-गरीब असा भेद विसरून प्रत्येक जण दिवाळी साजरी करतो.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsakal
Updated on

संगमनेर: राज्यात विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या वेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे, अशी स्पष्ट भूमिका माजी कृषी मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com