संगमनेर: राज्यात विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या वेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे, अशी स्पष्ट भूमिका माजी कृषी मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडली.