Balasaheb Thorat on Political Crisis : राज्यात नेमके चाललेय काय? : बाळासाहेब थोरात; 'राज्यात सध्या अनिश्चित आणि गोंधळलेले वातावरण'

Unstable Government in Maharashtra : आपल्या तालुक्यातून रेल्वे जाणार होती. त्यासाठी सर्व मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर या प्रकल्पाची गती थांबली आहे. सध्याचे सरकार या प्रकल्पात फारसे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
balasaheb thorat
Balasaheb Thorat Questions Chaos in Maharashtra Governanceesakal
Updated on

संगमनेर: राज्यात विधिमंडळाच्या आवारात घडलेली मारहाणीची घटना, सरपंचांवरील हल्ले, तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेत माजी मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली. तसेच या घटनांमुळे महाराष्ट्रात नेमके चाललंय काय, हेच समजेनासे झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्यातील सध्याच्या अनिश्चित आणि गोंधळलेल्या वातावरणावर भाष्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com