

Heavy Storm Wreaks Havoc in Maharashtra’s Ahilyanagar District
sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यात वादळी आणि वाऱ्याचा चार तालुक्यांना फटका बसला. बुधवारी (ता. १३) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यात वीज पडून दोघांचा, तर एकाचा अंगावर भिंती कोसळून मृत्यू झाला आहे. चार तालुक्यांतील २५ घरांच्या नुकसानीसह ८ लहान-मोठी जनावरे दगावली आहेत.