Akola

Akola

sakal

Akola: पंचवीस वर्षांत सव्वा तीन हजार शेतकऱ्यांनी दिला जीव! मायबाप सरकार लक्ष देईल काय; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांचा टाहो

Akola Farmer: अकोला जिल्ह्यात मागील २५ वर्षांत ३,२७७ शेतकऱ्यांनी दिला जीव!; कर्जबाजारीपणा, सिंचनाचा अभाव व सरकारी योजना अपयशी ठरल्या. सरकार आमच्याकडे लक्ष देईल काय असा सवालही शेतकरी कुटूंबांनी उपस्थित केला आहे.
Published on

अकोला जिल्ह्यात गेल्या २५ वर्षांत तब्बल ३,२७७ शेतकऱ्यांनी ताण-तणाव, कर्जबाजारीपणा आणि सरकारी अपयशाच्या ओझ्याखाली जीव दिला आहे. ही संख्या आत्महत्यांची केवळ भिषणता दाखवत नाहीतर कृषी धोरणांच्या अपुऱ्या अंमलबजावणीची ओरडणारी साक्ष देत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com