Akola Election : माघारीची मुदत संपली; ७.३० वाजेपर्यंतही अंतिम आकडेवारी नाही; हेच काय गतिमान प्रशासन? उमेदवारांचा संतप्त सवाल!

Slow Administration : अकोला नगरपरिषद निवडणुकीत माघारीची मुदत संपूनही संध्याकाळपर्यंत (७.३०) अंतिम यादी न आल्याने उमेदवार आणि नागरिक नाराज झाले. प्रशासनाची संथ गती, समन्वयाचा अभाव आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Administrative Delays Trigger Anger Among Candidates

Administrative Delays Trigger Anger Among Candidates

Sakal

Updated on

अकोला : नगरपरिषद निवडणुकांच्या पारदर्शकतेबाबत प्रशासन मोठमोठे दावे करत असले, तरी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी प्रशासनाची गती कासवपेक्षाही संथ ठरल्याचे चित्र समोर आले. माघारीची अंतिम मुदत संपून संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंतही जिल्हा प्रशासनाकडून किती उमेदवार रिंगणात राहिले, याची अधिकृत आकडेवारी जाहीर न झाल्याने उमेदवार आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हेच काय गतिमान प्रशासन? असा तिखट सवाल उमेदवारांकडून सार्वजनिकपणे केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com