Prakash Ambedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

राज्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचे संसार पाण्याने वाहून गेले आहेत.
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

sakal

Updated on

अकोला - राज्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचे संसार पाण्याने वाहून गेले आहेत. तरीसुद्धा सरकारकडून खावटीसह कोणतीही तातडीची मदत मिळालेली नाही. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले, पण सरकार मदत देण्याचे आश्वासन दिवाळीसाठी पुढे ढकलत आहे. मदत केव्हा मिळेल याची काहीच खात्री नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com