Akola News : आश्वासनं नकोत, पाणंद रस्ते द्या! शिवार फेरीत शेतकऱ्यांचा रोष, कृषिमंत्री व कृषी राज्यमंत्र्यांना फोडला घाम

‘रस्ताच नाही, तर पिकं कशी उभी करायची? खतं, बियाणं, औषधं कशी न्यायची?’ असा थेट सवाल शेतकऱ्यांनी मंत्र्यांना केला.
agriculture minister dattatray bharane

agriculture minister dattatray bharane

sakal

Updated on

अकोला - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गुरुवारी झालेल्या शिवार फेरीत शेतकऱ्यांचा प्रचंड रोष उसळला. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी ‘साहेब, आमच्या शेतात पोहोचायलाच रस्ता नाही; तो करा!’ असे म्हणत पाणंद रस्त्याच्या मुद्यावरून दोन्ही मंत्र्यांना धारेवर धरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com