Maharashtra Employees: सात महिन्यांपासून वेतन नाही! जलजीवन व स्वच्छ भारत मिशनच्या ११०० कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Financial crisis faced by Jal Jeevan Mission staff: सात महिन्यांपासून वेतन थकले; जलजीवन व स्वच्छ भारत मिशनच्या ११०० कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक कोंडी, शासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह
Rural Water & Sanitation Workers Await Pay for Months; Government Under Fire

Rural Water & Sanitation Workers Await Pay for Months; Government Under Fire

esakal

Updated on

-योगेश फरपट

अकोला : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील सात महिन्यांपासून वेतन रखडल्याने राज्यातील सुमारे ११०० कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. नोव्हेंबर २०२५ नंतर अद्याप वेतन अदा करण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांना दैनंदिन खर्च भागविणेही कठीण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com