jagan mohan reddy sakal
देश

जगनमोहन रेड्डींचा मोठा निर्णय; आंध्रच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

जगन मोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

आंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला असून सध्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे पुन्हा नव्याने मंत्रीमंडळ स्थापन करणार असल्याची माहीती आहे.

मुख्यमंत्री YS जगन मोहन रेड्डी यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पहिल्या टप्प्यात 24 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मंत्रिमंडळात सध्या जगन रेड्डी हे एकमेव मुख्यमंत्री राहिले आहेत. त्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी आपला अर्धा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळात बदल करणार असल्याचं सांगितलं होतं. हा बदल २०२१ च्या डिसेंबर महिन्यात होणार होता परंतु कोरोनाच्या संकटामुळे हा बदल पुढे ढकलण्यात आला असल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान मुख्यमंत्री जगननमोहन रेड्डी यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळातील बदलांची माहिती त्यांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT