File photo of Air India
File photo of Air India 
देश

देशातील मध्यमवर्ग आता जोमाने 'उडणार' 

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने वाढ होत आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने आता देशांतर्गत विमानतळांच्या सक्षमीकरणावर आणि विमान वाहतुकीवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मध्यमवर्गाचा विमान प्रवास अधिक सुखद आणि सोपा होण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) अर्थसंकल्प सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. 

काय होणार?

  • विमानतळांची संख्या 5 टक्क्यांनी वाढविण्यात येणार
  • नव्याने 900 पेक्षा जास्त विमानांची खरेदी करणार
  • सध्या 124 विमानतळे सेवेत, कनेक्टिविटी वाढविण्यासाठी उडान योजनेला भर
  • विमानतळांची संख्या वाढली तर सुविधा पुरविण्यावर भर
  • विमानतळांची संख्या वाढली तर 100 कोटी नागरिकांना सुविधा पुरविणे शक्य
  • उडान योजनेंतर्गत 56 नवी विमानतळे जोडण्यात येणार
  • बुलेट ट्रेनसाठी वडोदरा येथे रेल्वे विद्यापाठ सुरु करणार
  • अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी वडोदरा येथे प्रशिक्षित कर्मचारी तयार करण्याचे काम सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT