GST is victory of honesty says PM Modi
GST is victory of honesty says PM Modi 
देश

जीएसटी प्रामाणिकपणाचा विजय : पंतप्रधान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : विक्री आणि सेवा कराला (जीएसटी) लवकरच एक वर्ष पूर्ण होत आहे. एक देश, एक टॅक्‍स देशात लागू झाला आहे. त्यामुळे याचा मला निश्‍चितपणे आनंद आहेच. याशिवाय लोकांचे स्वप्त पूर्ण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये सांगितले. तसेच जीएसटी हा प्रामाणिकपणाचा विजय आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात जीएसटीसह अन्य महत्वपूर्ण बाबींवर आपले मत व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी आजच्या (रविवार) 'मन की बात'मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कार्याचाही गौरव केला. ते म्हणाले, की 23 जूनला मुखर्जी यांची पुण्यतिथी होती. त्यांनी शिक्षण, व्यवस्थापन आणि संसदीय कामकाजात खूप मोठे कार्य केले. खूप कमी लोकांना माहित आहे, की ते कमी वयात कोलकात्ता विश्व विद्यालयाचे कुलगुरू बनले होते. योगाचे महत्त्व, जालियनवाला बाग तसेच 'डॉक्‍टर डे'चाही मोदी यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT