Mamata Banerjee
Mamata Banerjee 
देश

मोदी सरकारने शेतकऱ्यांची झोप उडविली : ममता

वृत्तसंस्था

कोलकता : केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांची झोप उडविली असून, निवडणुकीपूर्वी त्यांना फसवले जात असल्याचा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. जर केंद्रात सत्ताबदल झाल्यास शेतकऱ्यांच्या हिताना प्राधान्य दिले जाईल, असेही ममता म्हणाल्या.

मेट्रो सिनेमा थिएटरसमोर रविवारी रात्रीपासून धरणे आंदोलन करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी फोनवरून शेतकरी सभेला मार्गदर्शन केले. नेताजी मैदानात सुरू असलेल्या सभेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी ममता बॅनर्जी यांचे भाषण लाउडस्पीकरवरून ऐकले. त्या म्हणाल्या, की देशात सुमारे12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केला जात आहे. निवडणुकीच्या अगोदरच शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. मोदी सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगत आहेत, मात्र त्यापूर्वीच आम्ही शेतकऱ्याचे उत्पन्न तिप्पट वाढविले आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT