Sugarcane
Sugarcane 
महाराष्ट्र

वीस मतदारसंघांत ऊसबिल कळीचे...

सकाळवृत्तसेवा

माळीनगर ( जि. सोलापूर) - लोकसभा निवडणुकीत राज्यातील २० मतदारसंघांत ऊसबिलाचा मुद्दा कळीचा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
यंदाचा साखर हंगाम मार्चअखेर संपण्याचा अंदाज आहे. अशातच लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू झाला आहे. राज्यातील साखर कारखान्यांकडे ५,७५९ कोटी रुपये ऊसबिलाची बाकी असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हा मुद्दा पश्‍चिम महाराष्ट्रात उचलून धरण्याची शक्‍यता आहे. 

भारत आणि ब्राझीलमध्ये यंदा साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने साखर विक्री मंदावली आहे. त्यामुळे केंद्राने निश्‍चित केलेली उसाची ‘एफआरपी’ देणे कारखान्यांना अवघड झाले आहे.

 ‘स्वाभिमानी’मुळे थकबाकी कमी करण्यास यश
 देशात ऊसबिलाची २३ हजार कोटी रुपये बाकी आहे. ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात साखर आयुक्तांनी ऊसबिलाबाबत कठोर पावले उचल्याने थकबाकी कमी करण्यात यश आले आहे. राज्यात ऊसबिलाची ७३ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT