nana patole
nana patole nana patole
महाराष्ट्र

'कोरोनामुळे काँग्रेसने बंगालची निवडणूक पूर्ण ताकदीने लढली नाही'

प्रमोद सरवळे

औरंगाबाद: देशातील पश्चिम बंगालच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिथं भाजपाने मोठी ताकद लावली होती पण तरीही ममतादीदींनी मोठी आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे. सध्या ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन विजय निश्चित केला आहे.

याबद्दल बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. पटोले म्हणाले की, भाजपाला देशापेक्षा निवडणुका महत्त्वाच्या होत्या, कारण देशात कोरोना वाढत असताना भाजपाने बाजार मांडला होता. तरी भाजपला पराभूत करण्याचे लोकांनी ठरवले होते त्यामूळे भाजपचा मोठा पराभव झाला आहे.

कोरोनामुळे काँग्रेसने बंगालची निवडणूक पूर्ण ताकदीने लढली नाही. कारण आम्हाला निवडणुकांपेक्षा देश महत्त्वाचा होता, अशी प्रतिक्रियाही नाना पटोले यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT