High-Court-Mumbai
High-Court-Mumbai 
महाराष्ट्र

वाघ, सिंहांच्या मृत्यूची चौकशी करा - उच्च न्यायालय

सकाळवृत्तसेवा

मुंबई - यवतमाळमधील अवनी वाघिणीच्या वादग्रस्त मृत्यूनंतर आता वाघ, सिंह आणि बिबट्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने जंगल क्षेत्रांच्या सीमा निश्‍चित कराव्यात, अशा मागणीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. वाघ आणि सिंहांच्या 10 वर्षांतील आकस्मिक व संशयास्पद मृत्यूच्या घटनांबाबत चौकशी करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील जंगलात कथित नरभक्षक अवनीला ठार करण्यासाठी वन विभागाने आखणी केली होती. परंतु तिचा मृत्यू वादग्रस्त ठरला, असे पर्यावरणप्रेमी नितीन देशपांडे यांनी ऍड. आशीष मेहता यांच्यामार्फत केलेल्या याचिकेत म्हटले आहे. न्या. रणजित मोरे यांच्या खंडपीठापुढे बुधवारी ही याचिका सादर करण्यात आली. याचिकेवर सुनावणी 7 जानेवारीला होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT