मुंबई

'चूक विसरून अजित पवार यांनी परत यावं', 'या' मोठ्या नेत्याचं 'मोठं' वक्तव्य..

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच सुटल्यात जमा आहे असं वाटत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं नाट्य पाहायला मिळालं. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे माजी गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आल्याचं पहायला मिळालं. 

दरम्यान या सर्व राजकीय नाट्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत माध्यमांना सर्व घडामोडींबद्दल माहिती दिली. ज्याला कॉंग्रेसने संपूर्ण पाठींबा दिला.   

अशातच आता कॉंग्रेच्या गोटातून कॉंग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी  घडलेल्या सर्व प्रकारावर मौन सोडलंय.  

काय म्हणालेत अशोक चव्हाण : 

  • अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फसवलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची दिशाभूल केली.
  • जे राष्ट्रवादीचे आमदार शपथ घेण्यासाठी गेले होते त्यातील 5 आमदार वगळता इतर सर्व परत राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित होते
  • काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिसवसेना सरकार स्थापनेसाठी सकारात्मक आहेत. 
  • आमदारांच्या सह्यांचा दुरुपयोग झाला
  • देवेंद्र फडणवीस यांनी 30 तारखेच्या विश्वासदर्शक ठरावाची वाट न पाहता राजीनामा द्यावा.
  • अजित पवार यांनी देखील त्यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन परत यावं 

दरम्यान, आता अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्याऐवजी आता जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदाची  संविधानिक सूत्र गेली आहेत.  

WebTitle : This congress leader is saying ajit pawar should come back

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Viral: पहिल्यांदा चावला तर १० दिवस तुरुंग; पुन्हा चावला तर आजीवन कारावास, भटक्या कुत्र्यांसाठी प्रशासनाचा अनोखा नियम

BMWने उडवलं, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, पत्नी गंभीर; महिलेला अटक

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुदा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

SCROLL FOR NEXT