00accident_86_29.jpg 
मुंबई

मोटरसायकल अन् टॅम्पोच्या अपघातात एकाचा मृत्यू

नंदकिशोर मलबारी

सरळगांव (ठाणे) : मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्ग 222 वर अपघाताची मालिका कायम असुन दुपारी एकच्या सुमारास धानिवली टेेक्नोक्रॉप्ट कंपनी समोर मोटरसायकल व 407 टॅम्पोची टक्कर होवुन यात मोटरसायकल स्वार जागीच मरण पावला तर दुसरा गंभीर जखमी असल्याने उपचारा साठी कल्याण येथे खाजगी रुग्णालयात दाखल केल्याचे जखमीच्या नातेवाईकानी सांगितले 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,  ''राष्ट्रीय महामार्ग 222 वर घोरले गावातुन पेट्रोल पंपावर कामासाठी निघालेले चेतन (सोन्या) हरिचंद्र भोईर( 22) व हरेश पांडुरग भोईर (20) हे धानिवली टेेक्नोक्रॉप्ट कंपनी समोर नविनच असलेली मोटरसायकल व एम. एच 05 आर 9297 ह्या 407 टॅम्पोची टक्कर झाली यात  चेतन हा जागीच मरण पावला तर हरेश हा गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी कल्याण येथे नेण्यात आले असल्याचे नातलगानी सांगितले. तर, पुन्हा एकदा सुरक्षेचा उपाय म्हणुन हेल्मेट विषय ऐरणीवर आला आहे.  आपघाताची माहीती मिळताच पोलिस घटना स्थळी हजर झाले. मात्र सध्या राष्ट्रीय महामार्गावर चालणारे भरधाव वहाने व विना हेल्मेट प्रवास जिवघेणा ठरत असल्याचे दिसत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT