मुंबई: मुंबईत (mumbai) पुन्हा एकदा जमावबंदीचे (ban crowd gathering) आदेश लागू करण्यात आले आहेत. एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे कलम लागू करतात.
जमावाने एकत्र येत कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवू नये, यासाठी जमावबंदीचा आदेश लागू केला जातो. कोरोना काळात हेच कलम १४४ लागू करुन, जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. हे कलम १४४ नुसार प्रतिबंधक आदेश १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरपर्यंत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.