मुंबई

शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत. हे गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे मंत्री व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी केली.

राज्यभरात शेतकऱ्यांनी आंदोलने करून हा प्रश्‍न धसास लावला. या जनक्षोभासमोर सरकारलाही नमते घ्यावे लागले. यानंतर सरकारने "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - 2017' जाहीर केली. त्यामुळे आंदोलनाच्या वेळी दाखल झालेले गुन्हे आता मागे घ्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, आमदार सुनील प्रभू आदींनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT