मुंबई

विमानतळाजवळ कारवाई केल्यावर बेघरांचे काय?

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईत विमानतळांची सुरक्षा वाऱ्यावर सोडून चालणार नाही, पण बेघर होणाऱ्यांचे काय करणार, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.

विमानतळांजवळील अनेक इमारती प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून अधिक उंचीच्या बांधण्यात आल्या आहेत. यामुळे विमाने व नागरिकांच्या सुरक्षेला धोका आहे, अशी भीती व्यक्त करणारी जनहित याचिका ॲड. यशवंत शेणॉय यांनी दाखल केली आहे. त्याविषयी खंडपीठाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. मुंबई एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने (एमआयएएल) केलेल्या सर्व्हेनुसार इमारतींचे अतिरिक्त मजले, गच्चीवरील लोखंडी खांब, अँटेना यांसारख्या १३७ बाबी विमान वाहतुकीत अडथळा ठरू शकत असल्याचे लक्षात आले, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT