मुंबई

निवृत्त २० कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ

CD

उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर महापालिकेच्या सेवेत असणारे २० कर्मचारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त होण्याची पालिकेतील ही पहिलीच वेळ आहे. आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महासभेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती समारंभात या सर्व कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला आहे. आपल्या सहकारी कर्मचाऱ्याला निरोप देताना अनेक कर्मचारी भावुक झाले होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, उपआयुक्त अशोक नाईकवाडे, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखा परीक्षक शरद देशमुख, प्रशासनाधिकारी अशोक मोरे, सहायक आयुक्त अच्युत सासे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, दिव्यांग विभागप्रमुख राजेश घनघाव यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू व बुके देऊन निरोप देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT