Due to the storm the loss of agriculture in Mohol
Due to the storm the loss of agriculture in Mohol 
पश्चिम महाराष्ट्र

वादळी वाऱ्यामुळे मोहोळ येथे शेतीचे नुकसान

राजकुमार शहा

मोहोळ - मंगळवार ता. 17 ला मोहोळ शहरासह तालुक्यात झालेल्या वादळी वारे व विजेमुळे शेटफळ मंडळात सर्वात जास्त म्हणजे 50 लाख रुपयांचे फळबागांचे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रभारी तहसीलदार किशोर बडवे यांनी दिली.

मंगळवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते सायंकाळी अचानक जोरदार वादळाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. देवडी ता. मोहोळ येथील शेतात असलेल्या विठ्ठल थोरात यांच्या गायीच्या अंगावर वीज पडून गायीचा मृत्यु झाला. तर शेटफळ मंडळातील आष्टी, येवती, बैरागवाडी, कुरणवाडी, सिद्धेवाडी, तेलंगवाडी आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेवगा, केळी, डाळींब या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर जुनी आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागेचे नुकसान झाले असल्याचा नजर अंदाज मंडळ अधिकारी बीबीषण वागज यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT