Leather market of Atpadi Sangli in crisis because of drought
Leather market of Atpadi Sangli in crisis because of drought 
पश्चिम महाराष्ट्र

लढा दुष्काळाशी : चामड्याचा बाजार संकटात..! (व्हिडीओ)

सकाळवृत्तसेवा

आटपाडी (सांगली) : या गावात मोठ्या प्रमाणात बाजार भरत असूनही सांगलीत केवळ दुष्काळी म्हणून हे गाव आता राहीले आहे. येथे 'सकाळ'च्या टीमने 'लढा दुष्काळाशी' या फेसबुक लाईव्ह निमित्त स्थानिकांशी केलेल्या संवादातून चामड्याचा व्यवसाय अडचणीत आला असल्याचे कळले. हा व्यवसाय नेमका कशामुळे अडचणीत आला आहे याविषयी जाणून घेतले असता खाटीक बांधवांची व्यथा पुढे आली.

येथील खाटीक बांधव म्हणाले, 'सरकारने चामड्याच्या दराला 18 टक्के जीएसटी लावला आहे. आम्हा व्यवसायिकांना तर 18 टक्के ज्यादा द्यावा लागतोच पण गिऱ्हाईकांनाही 18 टक्के जीएसटी आहे. त्यामुळे एका चामड्याला 36 टक्के जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे चामडी खरेदी खूप कमी झाली आहे. खरेदी-विक्रीच कमी झाल्याने चामडीचा भाव 250 रुपयावरुन 20 रुपये इतका घसरला आहे. शेतकरी, ग्राहक आणि आम्ही अशी आमची साखळी आहे. सरकारची धोरणं याला जबाबदार आहेत.' 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT