पश्चिम महाराष्ट्र

पाच दिवसात दीड हजार फोन 

संतोष सिरसट

सोलापूर - सहकारमंत्री व सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफी संदर्भात जाहीर कार्यक्रमाद्वारे त्याचबरोबर सोशल मिडियाव्दारे आपला मोबाईल क्रमांक राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला होता. गेल्या पाच दिवसांमध्ये जवळपास दीड हजार शेतकऱ्यांनी दूरध्वनी केले आहेत. एकाच वेळी राज्यातील अनेक शेतकरी दूरध्वनी करत असल्यामुळे तो क्रमांक सततच्या फोनमुळे व्यस्त असल्याचे दिसून येते. 

हा क्रमांक सतत व्यस्त असतो. त्यामुळे पणन मंडळाच्यावतीने दुसरी हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यांच्या 18002330244 या क्रमांकावरही शेतकरी आपल्या शंका विचारू शकतात. बॅंकांच्या संदर्भात त्यांच्या काही अडचणी असल्यास त्या या हेल्पलाइनवरुन विचारल्या जाऊ शकतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT