bhatgar.jpg
bhatgar.jpg 
पुणे

भाटघर धरणाला धोका नाही 

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : भाटघर धरणाच्या भिंतीतून कोणत्याही स्वरुपाची पाणीगळती होत नसून, हे धरण पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याला कोणताही धोका नाही, असे जलसंपदा विभागाचे पुण्याचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

या धरणाच्या येथील जलविद्युत प्रकल्पातील हवा जाण्यासाठी उभारलेल्या व्हेंटीपाईपमधून ते पाणी बाहेर पडत आहे. तो पाईप गंजल्यामुळे, त्यातून पाणी गळती होत आहे. धरणाच्या भिंतीशी त्याचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की विनाकारण चुकीच्या माहितीमुळे धरण परिसरातील नागरीकांच्या मनात भितीची भावना निर्माण झाली आहे. 

भाटघर धरणाची पाणीसाठा क्षमता 23.5 अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. ते 99 टक्के भरले आहे. हे धरण ब्रिटीश काळात नीरा नदीवर बांधण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT