girna
girna 
उत्तर महाराष्ट्र

गिरणा धरण भरले 45 टक्के 

शिवनंदन बाविस्कर

पिलखोड(ता. चाळीसगाव)- धरण 39 टक्के भरेपर्यंत आवक मंदावली होती. मात्र, 21 ऑगस्टला चणकापूरच्या विसर्गामध्ये वाढ केल्यानंतर धरणाच्या साठ्यात चांगली वाढ झाली. धरण साठ्याने काल (23 ऑगस्ट) दिवसअखेर 45 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे, अशी माहिती उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी 'सकाळ'ला दिली आहे.

20 ऑगस्टला धरण 39 टक्के भरल्यानंतर आवक कमी झाली होती. मात्र, 21 ऑगस्टला चणकापूरमधून 4 हजार 499 क्यूसेक विसर्गात वाढ करण्यात आला होता. यामुळे चणकापूर व ठेंगोडा बंधाऱ्याचे एकत्रित 8 हजार 939 क्यूसेक विसर्ग गिरणात सुरू होता. त्यामुळे गिरणाच्या साठ्यात दररोज एक-एक टक्क्यांनी वाढ झाली. काल(23ऑगस्ट) दिवसखेर गिरणाच्या साठ्याने 45 टक्क्यांची पातळी ओलांडली असून 8 हजार 326 दशलक्ष घनफुट जिवंत साठा निर्माण झाला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT