live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

समाज परिवर्तनात तारादूतांची भूमिका महत्त्वाची 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : थोर समाजसुधारकांचे संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवितानाच, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलनासह समाज परिवर्तनामध्ये तारादूतांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सारथी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील बोलत होते. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डी.आर. परिहार, मुख्य प्रकल्प संचालक अशोक पवार उपस्थित होते. आयुक्त श्री. नांगरे-पाटील म्हणाले, बेटी बचाओ-बेटी पढाओ, ÷स्त्री पुरुष समानता, महिला सक्षमीकरणासाठी थोर समाजसुधारक, संत, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले यांचे संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविणे व जागृती करणे, व्यसनमुक्ती अिाण स्वच्छतेचा संदेश गावोगावी पोहोचविणे, आपत्ती निवारण कामांमध्ये सहभाग, संशोधनासाठी सर्वेक्षण व माहिती संकलित करणे. समाजाच्या व देशाच्या हितासाठी एक चांगले सत्कार्य करण्याचे निर्धार तारादूतांनी करावा असे आवाहन केले. यावेळी मुख्य प्रकल्प संचालक अशोक पवार यांनी आयुक्त नांगरे-पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT