पाकिस्तानला भारताचे इशाऱ्यावर इशारे

"ऑपरेशन सिंदूर" नंतर तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांनी पाकिस्तानला थेट आणि कठोर इशारा दिला, संरक्षणमंत्र्यांनी "इतिहास-भूगोल बदलण्याची" तर लष्करप्रमुखांनी "जगाच्या नकाशावर राहायचे की नाही" याचा विचार करण्यास भाग पाडण्याची भाषा वापरली.
India Pakistan Tension

India Pakistan Tension

Sakal

Updated on

India Pakistan Tension : युद्धाच्या रणभूमीवर जशी तोफांची गोळाफेक होते, तसे शुक्रवारी 3 ऑक्टोबर रोजी भारतातकडून पाकिस्तानवर इशाऱ्यांची गोळाफेक झाली.

त्या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी हैद्राबादहून वक्तव्य केले, की देशवासीयांच्या सुरक्षेसाठी कोणतीही सीमा ओलांडू. ते म्हणाले, की 2016 चा सर्जिकल स्ट्राइक, 2019 मधील बालाकोट हवाई हल्ले व अलीकडील ऑपरेशन सिंदूर द्वारे भारत सरकारने हे दाखवून दिले आहे, की भारताची अखंडता जपण्यासाठी देश गरज पडल्यास सीमा ओलांडू शकतो. सर क्रीकचा उल्लेख करीत त्यांनी सांगितले, की तो रस्ता कराचीकडे जातो, हे पाकिस्तानने ध्यानात ठेवावे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com