

pm narendra modi
esakal
नवी दिल्ली - मराठीत म्हण आहे, `लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण.’ हैद्राबाद येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे रोजी देशाला म्हणजे जनतेला काटकसरीचा संदेश दिला. या संदेशाची आठवण मात्र त्यांना पश्चिम बंगाल व आसाम विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाल्यानंतर झाली.