Pitru Paksha : चतुर्दशीला या लोकांचे करू नका श्राध्द, नाहीतर ...

चतुर्दशीला कोणाचे श्राध्द करावे, तिथी, महत्व जाणून घ्या
Pitru Paksha
Pitru Paksha esakal

Pitru Paksha 2022 Chaturdashi shradha : पितृ पक्ष हा आपल्या पितरांविषयी आत्मियता, आदर व्यक्त करण्याचा काळ असतो. या काळात प्रत्येक दिवस विशिष्ट प्रकारच्या श्राध्दासाठी समर्पित आहे. त्यामुळे त्या त्या दिवशी श्राध्द केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते.

Pitru Paksha
Pitru Paksh : निवृत्त पोलिसाने आई-वडीलांच्या आठवणीत बांधले मंदिर ; सर्वत्र होतेय कौतुक!

चतुर्दशीचे श्राध्द हे शस्त्र, विष, अग्नी अथवा हिंस्र पशूमूळे अपमृत्यू आलेल्या व्याक्तींचे या दिवशी श्राध्द केले जाते.

सूर्योदय - सकाळी ६.२५

सूर्यास्त - संध्याकाळी ६.२७

Pitru Paksha
Pitru Paksha : अकाली मृत्यू पावलेल्या व्यक्तीसाठी त्रयोदशीचे श्राद्ध

चतुर्दशीला कोणाचे श्राध्द करू नये

यादिवशी नैसर्गिक मृत्यू झालेल्यांचे श्राध्द करू नये. महाभारतातील एका कथे नुसार आणि कूर्मपुराणानुसार या दिवशी नैसर्गिक मृत्यू झालेल्यांचे श्राध्द केले तर मुलांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. तिथी माहित नसणाऱ्या लोकांचे श्राध्द सर्वपित्री अमावस्येला करतात. या दिवसाचे महत्व भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितल्याचा उल्लेख महाभारतात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com