Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

Swami Samarth’s Teachings: स्वामी समर्थांच्या शेवटच्या शब्दांमध्ये आजही अशी शक्ती आहे, जी भक्तांना संकटांवर मात करण्यासाठी धैर्य आणि आत्मविश्वास देते.
Swami Samarth Punyatithi 2026

Swami Samarth’s Final Words Still Inspire Millions; A Powerful Source of Strength in Difficult Times

sakal

Updated on

What Were Swami Samarth's Last Words: चैत्र महिन्याच्या वद्य पक्षातील त्रयोदशीला अक्कोलकोट इथे स्वामींनी लोककल्याणाचे कार्य संपन्न केलं. हाच दिवस त्यांची पुण्यतिथी किंवा स्मरण दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामींच्या प्रकट दिनाप्रमाणेच त्यांचा स्मरण दिन तितक्याच भक्तीभावाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी स्वामी समर्थांनी दिलेल्या शिकवणी आणि वचनांची आठवण करून अनेकजण नामस्मरण व सेवा करतात. त्यांनी आपलं

स्वामींनी अक्कलकोट इथे आपल्या लोककल्याणाचे कार्य पूर्ण करताना दिलेल्या संदेशाला आणि वचनाला आजही भरपूर महत्त्व आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com