

Swami Samarth’s Final Words Still Inspire Millions; A Powerful Source of Strength in Difficult Times
sakal
What Were Swami Samarth's Last Words: चैत्र महिन्याच्या वद्य पक्षातील त्रयोदशीला अक्कोलकोट इथे स्वामींनी लोककल्याणाचे कार्य संपन्न केलं. हाच दिवस त्यांची पुण्यतिथी किंवा स्मरण दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामींच्या प्रकट दिनाप्रमाणेच त्यांचा स्मरण दिन तितक्याच भक्तीभावाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी स्वामी समर्थांनी दिलेल्या शिकवणी आणि वचनांची आठवण करून अनेकजण नामस्मरण व सेवा करतात. त्यांनी आपलं
स्वामींनी अक्कलकोट इथे आपल्या लोककल्याणाचे कार्य पूर्ण करताना दिलेल्या संदेशाला आणि वचनाला आजही भरपूर महत्त्व आहे.