मुलांच्या लग्नाच्या वेळी पालक का होतात इतके भावूक? कारण जाणून घ्या…

विवाह हा आजकाल समाजा पुढील ज्वलंत प्रश्न आहेच. नुसते गुणमिलन करणे अत्यंत धोक्याचे होवू शकते. अनेकदा पत्रिका मिलन करताना पालक कौतुकाने सांगतात 30 -32 गुण जुळत आहेत.
parents emotional at wedding,

parents emotional at wedding,

Sakal

Updated on

मुलांच्या विवाहाचे वेध पालकांना अगदी त्यांच्या जन्मापासून लागलेले असतात. लाडाकोडात वाढलेले आपले अपत्य सुखात राहावे म्हणून त्याच्या सुखासाठी धडपडणारे आई वडील त्यांच्या विवाहाच्या वेळेस अगदी हळवे होवून जातात. मुलाचा विवाह असो अथवा मुलीचा मनाची अवस्था नाजूक असतेच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com