धुरंदरमध्ये दाखवलेलं २६/११ चे दहशतवादी अन् पाकमधील त्यांच्या आकांचं संभाषण भारताच्या हाती कसं लागलं? मोठी माहिती समोर

26/11 Terrorist–Pak Handler Calls : ज्यावेळी २६/११ चा हल्ला सुरू होता, त्यावेळी हे दहशतवादी थेट पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या आकांशी बोलत होते आणि तिथून त्यांना निर्देश दिले जात होते. दहशतवाद्यांचे हेच संभाषण भारत सरकारच्या हाती लागले होते. मात्र, हे संभाषण सरकारला कसे मिळाले याची माहिती आता समोर आली आहे.
26/11 Terrorist–Pak Handler Calls

26/11 Terrorist–Pak Handler Calls

esakal

Updated on

Dhurarndar 26/11 Facts : मुंबईतील २६/११ हल्ल्याला नुकतीच १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. १७ वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. यावेळी सीएसटी रेल्वे स्टेशनवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. तसेच ताज हॉटेल आणि नरिमन हाऊससारख्या ठिकाणी अनेक नागरिकांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा हल्ला सुरू होता, त्यावेळी हे दहशतवादी थेट पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या आकांशी बोलत होते आणि तिथून त्यांना निर्देश दिले जात होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com