AHMEDABAD PLANE CRASH: टेकऑफच्या वेळीच विमान का कोसळतं? पायलटची एक चूकही ठरते जीवघेणी, ही आहेत मोठी कारणे

WHY AIRCRAFTS CRASH DURING TAKEOFF?: अहमदाबादमध्ये लंडनसाठी उड्डाण घेणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अवघ्या काही मिनिटांच अपघात झालाय. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा 'टेकऑफच्याच क्षणी अपघात का होतात?' हा प्रश्न ऐरणीवर आलाय. जाणून घ्या, टेकऑफच्या क्षणी विमान कसं आणि का कोसळतं.
AHMEDABAD PLANE CRASH:
WHY AIRCRAFTS CRASH DURING TAKEOFF?esakal
Updated on

AHMEDABAD PLANE CRASH: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्याची घटना घडलीय. टेकऑफ केल्यास काही मिनिटाचं हे विमान रहिवाशी भागात कोसळलं. या दुर्घटनेनंतर मोठे धुराचे पसरले होते. घटनास्थळी बचावपथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. मात्र या प्रकारानंतर एक प्रश्न निर्माण झाला की, नेहमी टेकऑफ करताना विमान कसं क्रॅश होऊ शकतं?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com