AIमुळे जॉब जाणार नाही, तर निर्माण होणार? पुढील ५ वर्षात भारतात ४० लाख रोजगार निर्मिती, NITI आयोगाचा दावा

Ai Can Generate Millions Job in Few Years : एका बाजूला एआयमुळे नोकऱ्या धोक्यात आल्याच्या चर्चा होत असताना नीती आयोगाच्या अलिकडच्या अहवालात मोठा दावा करण्यात आलाय. पुढील ५ वर्षात ४० लाख नोकऱ्या निर्माण होतील असं निती आयोगाने म्हटलंय.
AI to Generate Millions of Jobs Not Replace Them NITI Aayog Report

AI to Generate Millions of Jobs Not Replace Them NITI Aayog Report

Esakal

Updated on

एआयचा वापर अलिकडच्या काळात वेगानं वाढला आहे. यामुळे अनेक नोकऱ्या धोक्यात आल्याच्या चर्चाही होत आहेत. दरम्यान, भारतात पुढील पाच वर्षात ४० लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील असं नीती आयोगाच्या अहवालात म्हटलंय. ऑटोमेशन आलं तरी भारतातल्या तंत्रज्ञान आणि ग्राहक अनुभव क्षेत्रात येत्या पाच वर्षात लाखो नोकऱ्या निर्माण होऊ शकतील असं निती आयोगानं म्हटलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com