

Amrit Bharat Express
esakal
वाराणसीसह संपूर्ण देशासाठी २८ एप्रिल २०२६ हा दिवस रेल्वे आणि विकासकामांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संसदीय क्षेत्रातून दोन नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखवणार असून, यामध्ये अयोध्येला मुंबईशी जोडणाऱ्या 'अमृत भारत एक्सप्रेस'चाही समावेश आहे.