Arvind Kejriwal: 'मोदी सरकारचा अंत पंजाबमधून होईल’; अरविंद केजरीवाल यांची दावा, भाजपवर जोरदार निशाणा!

Punjab election 2026 political campaign controversy news: पंजाब निवडणुकीतून मोदी सरकारचा ‘अश्वमेध’ रोखला जाईल, असा केजरीवालांचा दावा; भाजपमध्ये गेलेल्या ‘आप’ खासदारांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal sakal
Updated on

नवी दिल्ली: ‘‘पंजाबमध्ये फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मोदी सरकारचा अश्वमेध रोखला जाईल, त्याचबरोबर पंजाबची जनताच मोदी सरकारचा अंत करेल,’’ असा दावा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com