Four Sons Divide Parents
esakal
२००३ मध्ये आलेल्या ‘बागबान’ चित्रपटाची कथा अनेकांना आठवत असेल. मुलांनी आई-वडिलांची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी त्यांच्यातच वाटणी केल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्येही अशीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मात्र, इथं गोष्ट केवळ आई-वडिलांच्या वाटणीपुरती राहिली नाही, तर तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ संसार केलेल्या दाम्पत्यामध्येच दुरावा निर्माण झाला.