Sheikh Hasina : नागरिक बेपत्ता होण्यामागे भारत, बांगलादेशातील आयोगाचा हसीना सरकारवरही आरोप

Bangladesh Commission Accuses India : बांगलादेशातील हंगामी सरकारने भारताच्या हस्तक्षेपाचा आरोप करत, शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशातील नागरिक बेपत्ता होण्याची बाब उजेडात आणली आहे. आयोगाने या प्रकरणामध्ये भारताच्या सहभागाचा आरोप केला आहे.
Sheikh Hasina
Sheikh Hasinasakal
Updated on

कोलकता : बांगलादेशातील काही नागरिक बेपत्ता होण्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप बांगलादेशातील हंगामी सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने केला आहे. बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळादरम्यान अनेक नागरिक बेपत्ता झाले असून त्याला शेख हसीना यांचे सरकार जबाबदार आहे, असा ठपका या आयोगाने ठेवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com