

Bihar Encounter Controversy: Mother Raises Serious Questions as Police Face Case in Bharat Tiwari Death
Esakal
भोजपूरमध्ये भरत तिवारी एन्काउंटर प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. बिहारमध्ये यावरून तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांवर या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला असून चौकशी केली जात आहे. आता भरत तिवारीच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आशा देवी यांनी म्हटलं की, पोलिसांनी भरतवर पोलीस व्हॅनमध्ये दोन गोळ्या झाडल्या. इतकच नाही की त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्येही गोळी झाडली होती. Bihar Encounter Row: Family Alleges Fake Police Action