sakal
बेलदा: ‘‘भाजप समाजातील विविध घटकांत भांडणे लावून देतो आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन देशाची लूट करत आहे, त्यामुळे सर्वांत आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आरोपपत्र दाखल करायला हवे,’’ असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम मेदिनीपूरमधील बेलदा येथे केला.